Saamana Editorial : मोदी सरकारकडून पलायन केलेल्या उद्योजकांची कर्जमाफी-सामना
abp majha web team
Updated at:
28 Oct 2023 08:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी काय केलं, असा सवाल मोदींनी शिर्डी दौऱ्यातील भाषणात विचारला होता. त्यावरुन सामनातून मोदीवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. "भाजपाला पैसे देणारे अनेक उद्योजक बँकांची कर्ज बुडवून पलायन करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरुण निराशेने ग्रासले आहेत," असं म्हणत पंतप्रधान असताना मोदींनी काय केलं असा सवाल सामनातून विचारण्यात आला.