Rajesh Kshirsagar On Congress : शाहू महाराजांनी राजकारणात पडायला नको होतं, क्षीरसागरांचा निशाणा
सलमान शेख
Updated at:
26 Apr 2024 06:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरच्या राज घराण्यावर टीका केलीय. शाहू महाराजांनी राजकारणात पडायला नको होतं. आता आरोप-प्रत्यारोप होणारच, असं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलंय. शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसनं केल्याची टीका क्षीरसागर यांनी केलीय.