Rajeev Satav | महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत साशंकता नाही - राजीव सातव | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत अजिबात साशंकता नसून तीन पक्ष एकत्र आल्याने कार्यक्रम ठरवायला उशीर होत आहे, अशी सोनिया गांधींसोबत बैठकीनंतर काँग्रेस नेते राजीव सातव यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान या बैठकीला काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते.
Continues below advertisement