Nana Patole on Congress Chief : काँगेस अध्यक्षपदी गांधी घराण्यातील व्यक्तीच हवा ABP Majha

Continues below advertisement

देश विकून देश चालवणारी लोक रोज नवीन नवीन घोषणा करून लोकांना मायाजाळात फसवण्यात भाजप यशश्वी झालीय,काँग्रेस कधीही खोटं बोलून राजकारण करण्यावर विश्वास ठेवत नाही.पण आम्ही कमी पडलोय त्याची आत्मचिंतन आम्ही करायला हवं.आप सारखी पक्ष येतात जातात.देशातील परिस्थिती आम्ही लोकांसमोर घेऊन गेलो मात्र लोक खोट्या आश्वासनांना बळी पडले असे मत काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीत व्यक्त केले.देशातील आणि राज्यातील परिस्थिती,काँग्रेसच्या पराभवाची कारण,काँग्रेस अध्यक्षपद आणि गांधी घराणं या आणि इतर महत्वाच्या प्रश्नावर नाना पटोलेंनी स्पष्ट उत्तर दिली आहेत.त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram