Ashish Deshmukh : सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीच्या घोळाला नाना पटोले जबाबदार : आशिष देशमुख
abp majha web team
Updated at:
17 Jan 2023 11:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसत्यजीत तांबेंच्या उमेदवारीच्या घोळाला नाना पटोले जबाबदार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केलाय. तसं पत्रच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलंय. ((पक्षात बेबंदशाही वाढली असून, तोडगा निघाला नाही तर काँग्रेसचा नंबर शिंदे गटाच्याही नंतर लागेल आणि काँग्रेस पाचव्या क्रमांकावर घसरेल, असा घरचा आहेरही आशिष देशमुख यांनी दिलाय. महत्त्वाचं म्हणजे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद नाना पटोलेंकडून तातडीने काढण्याची मागणीही देशमुख यांनी पत्राद्वारे केलीय.