Manoj Jarange On Chhagan Bhujbal : मराठा समाजाविषयी आणखी किती गरळ ओकणार,मनोज जरांगेंचा सवाल

 मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांवर टीका केलीय.. मराठा समाजाविषयी आणखी किती गरळ ओकणार असा सवाल जरांगेंनी विचारलाय..  भुजबळांनी बीड आणि जालन्यात जात सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यास विरोध केला होता.. त्यानंतर आता जरांगे पाटीलही आक्रमक झाले आहेत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola