ABP News

MahavikasAghadi I राज्यातील जनतेच्या हितासाठी येत्या 2 दिवसात निर्णय - राष्ट्रवादी I एबीपी माझा

Continues below advertisement
दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बहुतांश विषयांवर चर्चा झाली असून आमच्यात एकमत झाले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. आता शिवसेनेसोबत चर्चा होईल, त्यात जर एकमत झाले तर, त्यानंतर आम्ही सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करु, असे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळं येत्या 2 दिवसात राज्यात सत्तास्थापन होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram