Maharashtra Politics : डिवचण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना 'का रे' ला उत्तर देणारच : Rajan Salvi

Continues below advertisement

नारायण राणेंच्या अटक नाट्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी भाजप - शिवसेना नेत्यांमध्ये होत असून शिवसेना आणि भाजप वाद आणखी चिघळणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, सरकारला न जुमानता नारायण राणेंनी जन आशिर्वाद पूर्ण करण्याचा निर्णय आणि शिवसेनेवरचा टीका याबाबत एबीपी माझाने शिवसेना स्थानिक आमदार राजन साळवी यांच्याशी संवाद साधला. एबीपी माझाशी बोलताना साळवी यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत डिवचण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना 'का रे' ला उत्तर देणारच असे म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram