Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे, दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलानंतर आता राज्यातही मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. राज्यातील काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर नारळ मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola