KDMC Drama:शिवसेनेला सुरुंग,महायुतीत महाभूकंप;नाराजीनाट्यानंतर भेटीगाठी, तहाचं निशाण Special Report

Continues below advertisement

KDMC Drama:शिवसेनेला सुरुंग,महायुतीत महाभूकंप;नाराजीनाट्यानंतर भेटीगाठी, तहाचं निशाण Special Report 

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 नाराजी नाट्य आणि एकनाथ शिंदे महायुती सरकार दोन आल्यापासून हे समीकरण दिवसेंदिवस घट्ट होत चालले. मुख्यमंत्री पद जाऊन उपमुख्यमंत्री पदावर झालेलं डिमोशन शिंदेंच्या अजूनही पचनी पडलं नसल्याची चर्चा आहे. त्यासाठी शिंदे फडणवीसांपेक्षाही जास्त वेळा दिल्लीकडे धाव घेतात. नाहीच दिल्लीला जाणे शक्य झालं तर दरेगाव मध्ये जाऊन शेतामध्ये नांगर धरतात. नाराजीचा निचरा झाला की मुंबईला परततात आणि कामाला लागतात. यावेळी मात्र या नाराजीचा स्फोट झाला. महायुतीमध्ये. घुसमट त्यांच्या शिलेदारांच्या माध्यमातन बाहेर पडली आणि राजकीय महानाट्य रंगल. पाहूया नेमक काय झालं? राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये. ह्या पक्षातले नेते किंवा या पक्षातले पदाधिकारी कोणीही कुठल्याही पक्षात घेऊ नये. काय कोण बोलते झापल आणि चापलं तसा काही प्रकार नाहीये. कल्याण डोंबिवलीतला हा पक्षप्रवेश नंतर घडणाऱ्या महानाट्याचा ट्रेलर होता. कल्याण डोंबिवलीत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी ऑपरेशन लोटस राबवत शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पाडल. त्यामुळे शिंदे सेनेत खळबळ उडाली. धुमसणाऱ्या शिंदेंच्या मंत्र्यांनी यावेळी गप्प बसायचं नाही हे ठरवलं आणि मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्काराच अस्त्र उपसला. मी स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीला का उपस्थित नव्हतो. शिवसेनेचे गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आणि भाजप मधल्या पक्षप्रवेशावरून त्यांनी आपली नाराजी थेट बोलून दाखवली, त्यावर मुख्यमंत्र्यांच्याही संतापाचा कडेलोड झाला आणि त्यांनी या चारही मंत्र्यांची खरडपट्टी काढल्याच समजत. उल्हासनगर मध्ये सुरुवात केली तुम्ही, जे करताय ते योग्य नाही, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं, भाजपान केलं तर चालणार नाही असं होणार. नाही, इथून पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका, पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावी. अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिंदे सेनेच्या मंत्र्यांना सुनावल. शिवसेनेच्या नेत्यांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आश्वासन दिलेल आणि जे काही कोण बोलते झापल आणि चापलं तसा काही प्रकार नाही आहे. समजूतदारपणे एकमेकांने आम्ही चर्चा केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठे कुठे कुठल्या दुरबीन मधन दिसलं. कोणी कोणाला झापल आणि चापलं. आता थोड्या वेळानंतर जो का आता. करणार आहोत तो मग तुम्ही आता थोड्या वेळा नंतर पहा, नाराजगी है क्या? कोई नाराजगी नहीं है, क्या वजह क्या रही? वजह ऐसी है कि हमारा इलेक्शन का चुनाव का बात चल रहा है तो हर विभाग से मंत्री थे तो साहब ने बोला कि आप यहां पर अपना डिटेल काम कीजिए, इसलिए हम सब उधर बैठे थे और साहब कैबिनेट में गए थे, तर एकमेकांच्या लोकांना खेचण्यावरून मुख्यमंत्र्यांचा बैठकी तोडगा निघाल्याचा दावा. प्रताप सरनायकांनी केला. सामोपचाराने यावर तोडगा निघालेला आहे. कुणीही कुणाला काही सुनवलेल नाही, काही प्रत्येक गोष्ट काय माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही किंवा काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही. काही कळत नकळत काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे असं थोडसंवाद होत होतो तो विसंवाद होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका आहे असं ठरलं. इतकं सगळं राजकीय महानाट्य घडल्यानंतर सुरू झालं डॅमेज कंट्रोल. बाले किल्ल्यातच कोंडी झाल्या. घातलेला घाव शिवसेनेच्या जिव्हारी लागलाय, त्यावर भाजपन आणखी मीठ सोळल. संभाजीनगर मधल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजू शिंदेंच्या हाती कमळ देऊ. राजू शिंदेंनी शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola