Eknath Khadse | शेतकरी, जनतेसाठी कुणीही सरकार स्थापन कराव : एकनाथ खडसे | ABP Majha

सरकार कुणाचे बनेल असा प्रश्न विचारला असता खडसे यांनी मात्र मौन बाळगणे च पसंत केले असून याविषयावर बोलण्यास नकार दिला आहे. सरकार कोणाचंही येवो मात्र राज्यातल्या शेतकऱ्यासाठी ते लवकरात लवकर येवो असं खडसे म्हणाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola