Devendra Fadnavis : गोव्यातील आखाड्यातून ठाकरे पितापुत्रांवर टीकेचे बाण ABP Majha
महाराष्ट्रात लोकशाही उरली आहे का? नितेश राणेंची अटक, किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला या सगळ्यावरून देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न विचारला. मोदींचा चेहरा वापरून मतं कुणी मागितली असं फडणवीस आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपावर म्हणतात.