Eknath Shinde Vs Opposite Party:इर्शाळवाडीला काही लोक व्हॅनिटीमधून गेले,मुख्यमंत्र्यांचा टोला
अजित पवारांमुळे ट्रिपल इंजिन सरकारचा वेग वाढला .. असं एकनाथ शिंदे म्हणालेत.. तर इर्शाळवाडीला काही लोक व्हॅनिटीमधून गेले .. असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय..