Chandrakant Patil on package | ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पॅकेजवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलीची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram