Narayan Rane on CM | मुख्यमंत्री जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, लॉकडाऊनशिवाय दुसरं काहीच बोलत नाहीत - नारायण राणे
सध्या मंत्रालयात मुख्यमंत्री फिरकतच नाहीत आणि ज्या मंत्रालयात मुख्यमंत्रीच नाही त्या मंत्रालयाला मंत्रालय म्हणायचं का? असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री हे जनतेचे प्रश्न सोडवत नाहीयत, ते केवळ लॉकडाऊनबद्दलच बोलत आहे असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
Tags :
Bjp Mla Narayan Rane Maharashtra Lockdown Cm Thackeray Narayan Rane Uddhav Thackeray CM Uddhav Thackeray