Bala Nandgaonkar : ज्या गावांची चर्चा आहे त्यांच्या समस्या सरकारने समजून घेतल्या पाहिजेत : नांदगावकर
ज्या गावांची चर्चा आहे त्यांच्या समस्या सरकारने समजून घेतल्या पाहिजेत अडचणी सोडवल्या पाहिजेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची बोम्मई यांच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया दिली आहे.