Amol Kolhe : भिंतीला पाठ लागल्यावर उसळायचं असतं, ज्यांना प्रश्न होते त्यांना उत्तरं मिळाली असतील
महाराजांची अशी शिकवण आहे की भिंतीला पाठ लागल्यावर उसळायचं असतं. ज्यांना प्रश्न होते त्यांना सगळ्यांना उत्तरं मिळाली असतील.
महाराजांची अशी शिकवण आहे की भिंतीला पाठ लागल्यावर उसळायचं असतं. ज्यांना प्रश्न होते त्यांना सगळ्यांना उत्तरं मिळाली असतील.