Ajit Pawar Maharashtra Deputy CM | स्थिर सरकारसाठी निर्णय घेतला : अजित पवार | ABP Majha

"विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आलं नव्हतं. शेतकऱ्यांसह राज्य अनेक अडचणींचा सामना करत होतं. त्यामुळे स्थिर सरकार बनवण्यासाठी हा निर्णय घेतला," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शपथविधीनंतर राजभवनात दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola