Aditya Thackray on BJP : भाजप 200 पार देखील जाणार नाही, आदित्य ठाकरेंची सडकून टीका

Continues below advertisement

आदित्य ठाकरे यांनी आज चिपळूणच्या सभेत मोदी सरकारवर सडकून टीका केली. 4 जूनला दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार बसणार आहे, भाजप देशात 200च्या पार देखील जाणार नाही असं आदित्य म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram