Parbhani : आरक्षण मिळणार नसेल तर शिकून काय उपयोग, परभणीतील विद्यार्थ्यांचा शाळेत न जाण्याचा निर्णय

Continues below advertisement

Parbhani : आरक्षण मिळणार नसेल तर शिकून काय उपयोग, परभणीतील विद्यार्थ्यांचा शाळेत न जाण्याचा निर्णय

आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्णय परभणीच्या वाघाळा जिल्हा परिषद शाळेतील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. आम्हाला जर आरक्षण मिळणारच नसेल तर शाळा शिकून तरी काय उपयोग, यापेक्षा वडिलांसोबत काम केलेलं बरं असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे पालकांनी आणि शिक्षकांनी समजावूनही आज दुसऱ्या दिवशी मुलं शाळा सोडून आंदोलनात सहभागी झाले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण आंदोलनाचे लोन हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत पसरले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram