Prakash Ambedkar on Delhi violence | दिल्लीच्या दंगलीमागे संघाचा हात : प्रकाश आंबेडकर

दिल्लीतल्या हिंसाचारामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा हात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तसच लोकांचं नागरिकत्व गेल्यास ते दगड घेऊन मागे लागतील असा टोलाही त्यांनी लगावलाय. राज्याचा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीकाही त्यांनी केलीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola