Palghar जिल्ह्यात बालमृत्यू रोखण्यात प्रशासनाला अपयश, उपचारात दिरंगाईमुळे मृत्यू  झाल्याचं समोर

पालघर जिल्ह्यात बालमृत्यू रोखण्यात प्रशासनाला अपयश. सर्वाधिक बालमृत्यू आणि मातामृत्यू जव्हार, डहाणू आणि विक्रमगडमध्ये अपुऱ्या आरोग्य सुविधा, उपचारात दिरंगाईमुळे मृत्यू  झाल्याचं समोर

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola