MahaShivAghadi | शेतकरी केंद्रस्थानी ठेवून महाशिवआघाडीची योजना | ABP Majha
महाशिवआघाडीमध्ये शेतकरी केंद्रबिंदू असणार आहे. आणि तसा किमान समान कार्यक्रम आखला जातोय. राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, 24 तास पाणी आणि शेतकरी अजंडा केंद्रस्थानी असणार आहे.. दरम्यान टोकदार हिंदुत्ववादी भूमिका .मुस्लिमांप्रती सेनेची भूमिका .समान नागरी कायदा .परप्रांतियांबद्दल असलेली भूमिका यावरुन काही समस्या उद्भवू शकतात.