Maha Governor | महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या निर्णयामुळे मी हैराण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं विधानसभेच्या निकालावर वक्तव्य | ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या जनतेनं असा निर्णय दिलाय, ज्यानं मी हैराण झालोय, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. पहिल्यांदाच कोश्यारींनी राज्यातील स्थितीवर भाष्य केलं.

कुलवंतसिंह कोहली यांच्या अनुभवावर आधारित ये है मुंबई मेरी जान या पुस्तकाचं प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पार पडलं.

या कार्यक्रमात बोलतानाच मी गडबडीत आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेनंच असा निर्णय दिलाय, की मी आणि माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदेही परेशान झालोय, असं राज्यपाल म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram