Nashik : नाशिकमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्यांनी कमी, फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा

Nashik : नाशिकमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्यांनी कमी, जिल्ह्याला फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा 

नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्यात...  जिल्ह्यातील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत 23 टक्यांनी कमी झालाय..  मागील वर्षी 67.79टक्के पाणी साठा होता तर यंदा केवळ 44.28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे...नद्या कोरड्या पडू लागल्यात तर विहिरी तळ गाठू लागल्यात. आजचा पाणीसाठा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पुरविण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola