Nashik Floods | नाशिकमधील पूरस्थिती: रामसेतू पुलाखाली नदीचे पाणी वाहू लागले
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून गोदावरी नदीला पूर आला आहे. भांडीबाजार परिसरात पुराचे पाणी शिरले असून नदीकाठची दुकाने हटवण्यास सुरुवात झाली आहे. रामसेतू पुलाखाली नदीचे पाणी वाहू लागले आहे. यशवंतराव महाराज फटांगणाकडे जाणारा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. व्यावसायिकांची पुरामुळे मोठी तारांबळ उडाली आहे.
आणि नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। गोदावरी नदीला पूर आलाय। भांडीबाजार परिसरात पुराचं पाणी शिरलंय। नदीकाठची दुकानं हटवायला सुरुवात झाली आहे। रामसेतू पुलाखाली सध्या नदीचं पाणी वाहू लागलंय। याचा आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहू या। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आल्याचं पहायला मिळत आहे। मी सध्या नाशिकच्या भांडीबाजार परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या भांडीबाजार परिसरामध्ये देखील आता पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। एकनू सर बघितलं तरी या ठिकाणी जे यशवंतराव महाराज फटांगण आहे त्या फटांगणाकडे जाणारा संपूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेल्याचं पहायला मिळते तर त्या ठिकाणच्या दुकानांमध्ये देखील आता संपूर्ण पाणी शिरल्याचं पहायला मिळतंय। आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या टप्रे आहेत, जे दुकानं आहेत ते हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालंय ते आपल्याला पहायला मिळत आहे। भांडीबाजार असेल त्यासोबत या ठिकाणचा रामसेतू पूल आहे तो पुलाच्या अगदी अअ पाण्या-पुलाखालून जे ते पाणी वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तरी या संपूर्ण अ रामसेतू पुलाच्या परिसरातला हा भाग आहे। या भागामध्ये संपूर्ण आता पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। ज्या टप्रे आहेत त्या टप्या-टप्यादेखील आता या ठिकाणाहून अ हटवण्याचं काम सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। हे संपूर्ण व्यावसायिक आहेते व्यावसायिक आपली जे दुकानं आहे ते सुरक्षित स्थळी या ठिकाणी हलवत असल्याचं पाहायला मिळतंय। अ या संपूर्ण यशवंतराव महाराज फटांगणाकडे जाणारा हा रस्ता जो आहे तो रस्ता देखील आता पूर्ण पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण जर त्या अ यशवंतराव महाराज फटांगणाच्या परिसरामध्ये बघितलं तरी या संपूर्ण दुकानांमध्ये अ पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। व्यावसायिकांची देखील या पुरामुळे मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। जर तर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरीदेखील आता गोदावरी नदीचा जो पूरपरिस्थित
Note :This Article Generated By AI