Nashik Farmers Loss : शेतकरी अद्याप सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत
abp majha web team
Updated at:
27 Dec 2022 10:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं...मात्र नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही.. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.. शेतकऱ्यांना जास्त मदत मिळावी म्हणून निकष बदलल्याचं सरकारने सांगितलं मात्र अधिकची सोडा या आधीची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही, जिल्ह्यातील जवळपास २ लाख ७३ हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालंय.. दरम्यान दिवसा वीज नसल्यानं शेतकऱ्यांना रात्री शेतात काम करावं लागतंय.. शेतकऱ्यांच्या मागणीकडे नेतेमंडळी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करतायत मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष .