पाकिस्तानी कांद्यामुळे भारतीय कांद्याला फटका, भारतीय कांद्यांची निर्यात 50 टक्क्यांनी घटली : नाशिक

Continues below advertisement

पाकिस्तानच्या कांद्याची मागणी अशीच वाढत गेली आणि भारतीय कांद्याच्या निर्यातीत घट कायम राहिल्यास हा कांदा आपल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणेल हे नक्की त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता सरकारने काहीतरी पाऊलं उचलणं हे आता गरजेचं बनलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram