गंगापूरचा पाणीसाठा 50 टक्क्यांवर, दारणा धरणात 75% पाणी, नाशिककरांची पाण्याची चिंता तूर्तास मिटली
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
23 Jul 2021 08:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक शहरात सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेल्या तीनचार दिवसापासून झालेल्या पावसाने धरणाच्या पाणी पाणीपातळीत वाढ झालीय, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणी साठा 50 टक्यावर पोहोचला आहे. तर दारणा धरणातील पाणीसाठा 75 टक्यावर गेलाय, जिल्ह्यातील इतरही धरणातील पणीसाठ्यात वाढ होत असल्याने तूर्तास तरी पाणी टंचाईचे संकट दूर झालंय, दारणा धरणातून आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.