Nashik : ....अन्यथा टोल बंद करु, नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेवरून छगन भुजबळ आक्रमक

Continues below advertisement

नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेवरून छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. ३१ ऑक्टोबरपर्यंत रस्त्यांच्या स्थितीत सुधारणा झाली नाही तर टोल बंद करू असा इशारा भुजबळ यांनी दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram