Nagpur Water Issue : पाणी मिळत नसल्याने घरं सोडून जाण्याची रहिवाशांवर वेळ
abp majha web team
Updated at:
06 Jun 2023 08:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरकारी काम आणि पाण्यासाठी थांब... अशी गत झाल्याची... कारण, नागपूरच्या वाठोडा भागात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नऊशे घरांच्या वसाहती उभारण्यात आल्या. दोन वर्षांपूर्वी त्याच्या चाव्याही देण्यात आल्या... मात्र तिथं राहणाऱ्यांना पुरेसं पाणीच मिळत नाहीय. त्यामुळे, ही घरं सोडून जाण्याची वेळ इथल्या रहिवाशांवर आलीय.