Nagpur : खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील राखेमुळं होणारं प्रदूषण थांबणार; आदित्य ठाकरेंनी घेतली दखल

खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील राखेमुळं होणारं प्रदूषण थांबणार. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतली दखल. राखेची खुल्यावर विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया थांबवण्याचे पर्यावरणमंत्र्यांचे आदेश. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola