Coronavirus | ..तर 2021 च्या सुरुवातीला भारतात दररोज अडीच लाख रुग्णांची नोंद, एमआयटी संस्थेचा अहवाल
सरीता कौशिक, एबीपी माझा
Updated at:
09 Jul 2020 11:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
येत्या काळात जर कोरोनाव्हायरसवर औषध आलं नाही तर भारतात 2021 च्या सुरुवातीला दररोज अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण नोंदवले जातील, असं एमआयटी संस्थेचा अहवालात म्हटलं आहे.