Uddhav Thackeray : आरोपातील गांभीर्य पाहता मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी

Continues below advertisement

अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडलाय.. असं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय.. तर  राजीनाम्यांच्या मागण्या झाल्या. विरोधकांनी सभागृहाबाहेरही आंदोलनं केली.परंतु अद्याप एकाही मंत्र्याचा राजीनमा घेतला नाही. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने राजीनामे घेतले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय..तसंच ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय... तसंच दिशा प्रकरणावरही ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram