Anil Deshmukh on Farmers : शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर करा, देशमुखांची माहिती

Continues below advertisement

 अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे   नागपूर जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. तलाठ्य़ांनीही संपाची हाक दिल्याने शेतकऱ्यांचे पंचनामे कधी होणार असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी उपस्थित केलाय... दरम्यान राज्य सरकारने वेळीच लक्ष घालून नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावेत अशी मागणी देशमुखांनी केलीय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram