Ashutosh Raravikar | कोरोना काळात नैराश्यातून प्रकाशाकडे नेणारं आशुतोष रारावीकर यांचं ´यशपुष्प´
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिवाळी हा नैराश्यातून प्रकाशाकडे नेणारा सण. मात्र, कोरोनासंकट आणि लॉकडाऊनच्या कठिण स्थितीत अनेकजण नैराश्याच्या गर्तेत लोटले गेलेत. अश्या हतबल झालेल्या मनांना नवी उभारी देण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि लेखक आशुतोष रारावीकर यांनी खास दिवाळीनिमीत्त कोविड पेशंट आणि कोरोनायोद्धांसाठी यशपुष्प ही पॉझिटीव्ह विचारांची पुस्तिका लिहीली आहे. ग्रंथालीकडून प्रकाशित झालेल्या या पुस्तिकेत कठिण प्रसंगातही आयुष्याकडे सकारात्मकतेनं बघण्याचे धडे हलक्याफुलक्या शैलीत रारावीकरांनी मांडले आहेत.