#Lockdown रेल्वे प्रवासासाठी कुणाकुणाला परवानगी? मध्य रेल्वे पीआरओ शिवाजी सुतार यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
'ब्रेक द चेन' अंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून लागू होणारी सुधारित नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीमध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये लग्न समारंभ दोन तासात आटोपून केवळ 25 जणांच्या उपस्थित सोहळा पार पाडावा, नाहीतर 50 हजारांचा दंडाची आकारण्यात येणार आहे. तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पास नाही पण फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Mumbai Mumbai Local Lockdown Latest News Lockdown In Maharashtra Maharashtra LockdownJOIN US ON
Continues below advertisement