Mumbai BMC Elections : वॉर्ड पुर्नरचनेवर काँग्रेस शिवसेनेवर नाराज; कुणाला फायदा, कुणाला तोटा?

Continues below advertisement

मुंबई महापालिका निवडणुकीची ४०-४५ वॉर्डची पुर्नरचना शिवसेनेच्या फायद्याची असल्याचा काँग्रेसचा आरोप, १७ -१८ वॉर्डमधील बदलाचा फटका कॉंग्रेस पक्षाला बसण्याची शक्यता, कॉंग्रेसकडून आज बैठकीत चर्चा होणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram