Shirdi : शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जलसमाधी आंदोलनाचा इशारा

Continues below advertisement

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय.. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील मुळा धरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला ठाकरे गटानं देखील पाठिंबा दर्शवलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram