Sanjay Raut PC | Love Jihadविरोधात बिहारमध्ये कायदा बनल्यानंतर महाराष्ट्रात विचार करु : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Nov 2020 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लव्ह जिहादविरोधात बिहारमध्ये कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करु, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यात आला आहे. त्यावरुन भाजपच्या काही नेत्यांकडून महाराष्ट्रात हा कायदा कधी आणणार अशी विचारणा केली जात होती. त्यावेळी संजय राऊत यांनी भाष्य केलं. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी वाढीव वीज बिलविरोधात भाजपचं आंदोलन, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तसंच देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी गुपचूप उरकलेल्या शपथविधीच्या वर्षपूर्वीच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.