Sandeep Deshpande PC : नव्याने अध्यक्षपद मिळालंय म्हणून साटम मिरवत आहेत, संदीप देशपांडेंनी सुनावलं

Continues below advertisement

Sandeep Deshpande PC : नव्याने अध्यक्षपद मिळालंय म्हणून साटम मिरवत आहेत, संदीप देशपांडेंनी सुनावलं

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झालेली आहे. आपण ठेट जाऊयात. ज्या साधूंचा खूनाचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे त्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायला निघालेला हाच भारतीय जनता पक्ष आहे. मग यांना हिंदूं बद्दल किती प्रेम आहे की ज्या माणसांनी त्या साधूंचा खून केला. ला ्या माणसाला तुम्ही पक्षात प्रवेश देताय मग तो बाकीच्यांनी केला का भारतीय जनता पक्षांमधल्याच काही लोकांनी केला हा प्रश्न पडावा इतकी दुरावस्था, वैचारिक दळभद्रता ही भारतीय जनता पक्षाकडे निर्माण झालेली आहे. जो सन्माननीय अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष होता, जो सन्माननीय लालकृष्ण आडवाणींचा पक्ष होता, जो सन्माननीय... प्रमोद महाजनांचा पक्ष होता, मला वाटत तो भारतीय जनता पक्ष आणि आज एक जो मृत्यू झालाय, ज्याच कारण म्हणजे आता त्याचे वडील सांगतायत की बाबा त्या भाषेच्या याच्यावर झाला, पण मुळात ज्या मुलांबरोबर वाद झाला, ती मुल अजून पकडली गेली आहेत का? त्या मुलांनी सांगितलय का? की बाबा हो आमचा भाषेवर वाद झाला का दुसऱ्या कुठल्या गोष्टींवर वाद झाला? हे सगळं बाहेर येण्याच्या आधी. एवढं घाई घाईने आंदोलन करायची काय गरज भारतीय जनता पक्षाला लागली म्हणजे अजून गोष्टच पूर्ण झालेली नाहीये सत्यच बाहेर आलेला नाहीये हा त्या मुलाचे वडील सांगतात हे मान्य पण ती जी मुल आहेत ज्यांच्या बरोबर वाद ते पकडल्या गेलेत का त्यांच्याकडन काही कुठली गोष्ट कळली आहे का म हे सगळं व्हायच्या आधी एवढी आंदोलनाची घाई आणि खाज ही का आलेली आहे अमित साठव यांना हे काही समजायला मार्ग नाही माझ्याकडे. पण अशा पद्धतीने एका दुर्दैवी मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा आपण करतोय हे एकदा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा लोकांना आम्ही अटल बिहारी वाजपेयींना पण स्मरून त्यांच्याकडे प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याकडे प्रार्थना करतो की अशा या नीच प्रवृत्तीच्या जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षातल्या लोकांना त्यांनी सुबुद्धी द्यावी याच मुद्द्याला धरून अस म्हटलेले आहेत की जर तुम्ही. या मृत्यूला काही जणांना किंवा पक्षांना कारणीभूत ठरवत असाल तर राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन झाली त्याच्यामध्ये अनेक बळी गेले, त्याचे ते बळी फडणविसांमुळे झाले हे भाजप मान्य करणार आहे का? एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे की या राज्यात अनेक मृत्यू, अनेक पक्षांमुळे झालेले आहे. आता गुजरातची दंगल जर काढली तर मग सुबुद्धी कोणाला द्यावी? मोदी साहेबांना का अमित शहा साहेबांना? हे पण एकदा अमित साठवांनी सांगावं आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी. हे सगळं व्हायच्या आधी एवढं राजकारण का करताय? एखाद्याच्या मृत्यूचा राजकारण करण्याचा नीचपणा भारतीय जनता पक्ष का करते? काय एवढी घाई आहे महापौर पद बसवायची? इतकी एखाद्या मृत्यूच नीच राजकारण करा पण आमचा महापुर बसवा. इतकी नीचवृत्ती फक्त त्यांच्यामध्ये सत्तेला सत्तेसाठी जो काय त्यांचा काय स्वार्थीपणा जो काय तुम्हाला सगळ्या. पत्रकारांची चर्चा करून कसा काय निर्णय होऊ शकतो? राज साहेबांची चर्चा करून होऊ शकतो? एकीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीकडे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे की कोणत्या ठिकाणी कुठली सीट देण्यात यावी शिंदे गटाचे नगरसेवक आहेत त्यांच्या विरोधात मनसेच्या काही सीट देण्या संदर्भात काही निर्णय झालाय का?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola