प्रश्न महाराष्ट्राचे| Gulabrao Patil | बदनामीसाठी काहींनी कंगना-सुशांतचा मुद्दा आणला: गुलाबराव पाटील
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सरकारसाठी कोरोना हाच प्रश्न महत्त्वाचा आहे, काही लोकांनी सरकारची बदनामी करण्यासाठी कंगना-सुशांतचा मुद्दा समोर आणला, असं शिवसेनेचे फायरब्रॅण्ड नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. तसंच मराठवाड्यासाठी 25 हजार कोटींचा प्लॅन तयार केला असून येत्या चार वर्षात तिथे पाणीटंचाई राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.