Mumbai Rain | मुंबईतील मशिद बंदर रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ

मुंबईला आज पावसाने झोडपून काढले. सखल भागात पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याची पाहायला मिळाली. दरम्यान, मुंबईतील बंदर रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. यावेळी 200 जणांना सुखरुप सोडवण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola