Jitendra Awhad | गणेश नाईकांनी सत्तेसाठी मुलाचा राजकीय बळी दिला, जितेंद्र आव्हाडांची टीका

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिल्याची जहरी टीका आव्हाड यांनी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola