Mumbai Water Cut : एका बिल्डरची चूक, मुंबईसह ठाण्यात होणार पाणी कपातीचं संकट
abp majha web team
Updated at:
31 Mar 2023 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Water Cut : एका बिल्डरची चूक, मुंबईसह ठाण्यात होणार पाणी कपातीचं संकट
ठाण्यात पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलंय. कोपरी मधून येणाऱ्या सॅटिस पुलाच्या कामासाठी पायलिंगचं काम सुरु असताना ही पाईप लाईन फुटली. ठाण्यात एकाच आठवड्यात दोन वेळा पाईपलाईन फुटल्याची घटना घडलीये. ठाणेकरांवर आधीच १५ टक्के पाणी कपातीचं संकट आहे. त्यात आता एवढं पाणी वाया गेल्याने भविष्यात ठाणेकरांना आणखी पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.