UGC Guidelines | UGC चा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, उदय सामंत यांची टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी उदय सामंत यांनी यूजीसीच्या निर्णयावर कडाडून टीकाही केली.