कारशेड़च्या बांधकामाला उशिर झाल्यानं 600 कोटींचं नुकसान झालंय, त्यामुळे आरे कारशेडच्या बांधकामावरची स्थगिती उठवावी असं आवाहन भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केलंय..