मुंबईकरांसाठी समाधानकारक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सात दिवसात दीड महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.