Mumbai : घडलेल्या घटना वेदनादायी, आशिष शेलारांकडून अशी अपेक्षा नव्हती : किशोरी पेडणेकर

Continues below advertisement

महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांच्यातला वाद आपसात मिटवावा, अशी सूचना उच्च न्यायालयानं काल केली. त्यावर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. घडलेल्या घटना वेदनादायी होत्या. आशिष शेलारांकडून अशी अपेक्षा नव्हती, असं महापौर म्हणाल्या.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram