Jitendra Awhad on JNU | सरकार कुणाचंही असो, पण विद्यार्थ्यांवर हल्ला करणं चूक : जितेंद्र आव्हाड | ABP Majha

मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियावर सुरु असलेल्या विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनात
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सहभागी झाले आहेत. जेएनयूमधील मारहाणीचा निषेध करण्यासाठी ते सहभागी झालेत. शिवसेना आणि काँग्रेसचे मंत्रीही सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola